सोनिया गांधींनी फोनवर विचारलं, आमचे लोक सतावत तर नाहीत ना; उद्धव ठाकरेंच्या उत्तराने हशा

ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ या आघाडी सरकारच्या कार्यपुस्तिकेचे आज प्रकाशन करण्यात आले. | CM Uddhav Thackeray

सोनिया गांधींनी फोनवर विचारलं, आमचे लोक सतावत तर नाहीत ना; उद्धव ठाकरेंच्या उत्तराने हशा
आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं यावर अजूनही विश्वास बसत नाही. दोन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले. पण आमचं सरकार उत्तम चालले असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
| Updated on: Dec 03, 2020 | 8:26 PM