AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी दररोज सकाळी करा ताडासन !

मुळात व्यायाम करणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. आपण दररोज सकाळी उठून व्यायाम केल्यातर आपण निरोगी आणि हेल्दी राहतो.

शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी दररोज सकाळी करा ताडासन !
ताडासन
| Edited By: | Updated on: May 28, 2021 | 7:00 AM
Share

मुंबई : मुळात व्यायाम करणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. आपण दररोज सकाळी उठून व्यायाम केल्या तर आपण निरोगी आणि हेल्दी राहतो. मात्र, सध्याच्या कोरोना काळात आपली ऑक्सिजनची पातळी चांगली ठेवण्यासाठी आपण कमीत कमी दहा मिनिटे तरी ताडासन केले पाहिजे. यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी चांगली राहण्यास मदत होते. ताडासन हे नेहमीच सरळ उभे राहूनच केले जाते. (Do Tadasana every morning to increase the level of oxygen in the body)

सुरूवातीला दोन्ही हात आणि पाय समान उभा रेषेत ठेवा. त्यानंतर दोन्ही हात वर करा आणि चिटकून घ्या. दोन्ही पायांचे संपूर्ण वजन हे पंज्यांवर आणि शरीरवरच्या बाजूला जेवढे शक्य आहे. तेवढे ओठण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान आपला तोल जाण्याची शक्यता असते. यासाठी तोल जाणार नाही. याची काळजी घेत आसन करा. आसनादरम्यान आपली श्वास घेण्याची प्रक्रिया मात्र सुरू ठेवा. प्राणायाम हा एक ब्रीथिंग व्यायाम आहे. हे आसन केल्याने फुफ्फुस मजबूत होतात. त्रिकोणासन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते आणि लँग्सची क्षमताही वाढते.

हे आसन केल्याने आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत नाही. बकासन केल्याने आपली फुफ्फुसे निरोगी राहतात. दररोज हे आसन करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. उत्तासन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते. हे आसन करण्यासाठी, एक लांब श्वास घ्या आणि दोन्ही पंजे समोर उभे करून, जमिनीवर हात ठेवा. हळूहळू श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत परत या. मत्स्यासन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. मत्स्यासन एक फिश पोझ आहे जी शरीराला डिटॉक्स करते. तसेच यामुळे ऊर्जा वाढवते.

आपण कोरोना संसर्गातून बरे होत असल्यास आपण हे आसन करू शकता. शरीरात कोर्टीसोलची पातळी उच्च असल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. ताण कमी करण्यासाठी, दररोज 10 मिनिटे ध्यान किंवा योग करा. ताण कमी करण्यासाठी कपालभारती देखील फायदेशीर आहे. कपालभारतीमुळे आपल्या पोटाची हालचाल मोठ्या प्रमाणात होते आणि कपालभारती आपल्या आरोग्यासाठी देखील तेवढेच फायदेशीर आहे. मात्र, कपालभारती करण्याच्या अगोदर तीन तास आपण काहीच खाल्ले पाहिजे नाही. यामुळे शक्यतो सकाळी कपालभारती केलेले कधीही चांगले.

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Study | कोरोनाचा लैंगिक क्षमतेवर परिणाम, पुरुषांना होतोय ‘हा’ आजार

(Do Tadasana every morning to increase the level of oxygen in the body)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.