AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पायात सोनं घालणे अशुभ का मानले जाते? जाणून घ्या कारण

सोन्या चांदीचे दागिने आपण डोक्यापासून ते कंबरेपर्यंत घालताना पाहिले आहेत. पण आपण पायात कधीच सोनं घालत नाही कारण असे करणे अशुभ मानले जाते. म्हणूनच महिला पायात चांदीच्या वस्तू घालतात. चला तर मग पायात सोनं का घालू नये ते जाणून घेऊयात.

पायात सोनं घालणे अशुभ का मानले जाते? जाणून घ्या कारण
gold
| Edited By: | Updated on: Dec 26, 2025 | 8:18 PM
Share

सध्या सोने जगातील सर्वात महागड्या धातूंपैकी एक आहे. कारण सध्या सोन्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. सोनं हा असा धातू आहे जे सर्वांना आकर्षित करते. सोनं, चांदी, हिरे, अशा विविध प्रकारचे दागिने घालण्याची परंपरा आहे. महिलांना सोन्याचे दागिने खूप आवडीने घालतात. तर सोन्याचं दागिने घालणे हे शुभतेशी संबंधित आहे. आपण पाहिलेच असेल अनेक स्त्रीया या शुभ कार्यात सोन्याचे हार, बांगड्या आणि अंगठ्या घालतात. तर पुरुषमंडळी देखील सोन्याचे दागिने घालतात, मात्र पायात सोन्याचे दागिने घालणे वर्ज्य मानले जाते. गर्भश्रीमंत लोकही पायात सोन्याचे दागिने घालत नाही. पायात सोनं घालू नये. असे करणे अशुभ मानले जाते. म्हणूनच आपण पाहिले असेल की महिला पायात चांदीचे दागिने घालतात. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात की पायात सोन्याचे दागिने का घातले जात नाही.

सोनं हे लक्ष्मी मातेचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. असे म्हटले जाते की सोन्याचा आदर लक्ष्मी मातेप्रमाणेच केला पाहिजे. असे केल्याने घरात धनाचा प्रवाह सतत सुरू राहतो. सोने हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते. त्यामुळे पायात सोनं धारण करणे लक्ष्मी देवीचा कोप होतो, परिणामी आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागतो. तसेच तुमचे जीवन आर्थिक समस्यांनी ग्रासले जाते, म्हणूनच पायात सोनं घालण्यास नकार दिला जातो. पायात सोनं धारण केल्याने देव-देवतांचाही कोप होतो.

देवगुरू बृहस्पतिच्या कृपेपासून वंचित राहावे लागते

सोन्याचा संबंध देवतांचा गुरु गुरूशी असल्याचे मानले जाते. गुरु हा धातूच्या सोन्याचा अधिपती आहे. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की सोनं धारण केल्याने कुंडलीत गुरु ग्रह मजबूत होतो. कमरेखालील भागात म्हणजेच पायामध्ये सोनं धारण केल्याने देवतांचा गुरु ग्रहांचा कोप होतो. यामुळे कुंडलीत गुरु ग्रहाचे स्थान देखील कमकुवत होते. तसेच पायात सोनं धारण केल्याने गुरु ग्रहाचे अशुभ परिणाम तुमच्या जीवनावर होऊ शकतात. याविषयी एक धार्मिक मान्यता अशी ही आहे की भगवान श्री हरी विष्णू यांना सोन्याची खूप आवड असल्याने सोने नाभी किंवा कमरेच्या खाली घालू नये. पायात सोनं घातलं तर भगवान विष्णूंचा कोप होतो. अशी चूक झाल्यास गुरु ग्रहाची पूजा करावी.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत