- Marathi News Maharashtra Bjp leader sudhanshu trivedi controversial statement about shivaji mahaharaj
Special Report : भाजपच्या प्रवक्त्याचं शिवाजी महाराजांबद्दल धक्कादायक विधान, राजकारण तापलं
वीर सावरकर यांच्याशी संबंधित सुरु असलेला पत्राच्या वादाचा संबंध आता भाजप प्रवक्त्याने शिवाजी महाराजांपर्यंत नेलाय.

मुंबई : वीर सावरकर यांच्याशी संबंधित सुरु असलेला पत्राच्या वादाचा संबंध आता भाजप प्रवक्त्याने शिवाजी महाराजांपर्यंत नेलाय. त्या काळात सुटकेसाठी माफी मागितली जायची. शिवाजी महाराजांनीसुद्धा औरंगजेबाला पाच पत्रं पाठवली होती, असं धक्कादायक विधान भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलंय. यावरुन महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं असताना भाजपने नेमकी काय भूमिका घेतलीय याबाबत माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी होणार चमत्कार, 2 राशींचे आयुष्यच बदलणार
5 वीच्या अभ्यासक्रमात ऐश्वर्या रायचं हिट गाणं का? मोठा गदारोळ
4 जुलैची तारीख लिहून ठेवा, राज्यात तुफान पाऊस होणार; पावसाचा नवा अंदाज
IRE vs IND : भारताच्या मालिका पराभवानंतर पाकिस्तानचा खेळाडू बरलला
TET पेपरफुटी प्रकरणात काँग्रेसची पुन्हा निदर्शने, दादा भुसे यांना काळे
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या