AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत मध्यरात्री अग्नितांडव, 30-35 गोदामं जळून खाक

मुंबई : मालाडमधील मालवणी परिसरातील गोदामांना मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत जवळपास 30 ते 35 गोदामं जळून खाक झाली. अग्निशमन दलाने 50 हून अधिक जणांची सुखरुप सुटका करुन, त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं. बातमीतले महत्त्वाचे मुद्दे : ?मालवणी परिसरातील जवळपास 30 गोदामं जळून खाक ?अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी ?आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश ?50 हून […]

मुंबईत मध्यरात्री अग्नितांडव, 30-35 गोदामं जळून खाक
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM
Share

मुंबई : मालाडमधील मालवणी परिसरातील गोदामांना मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत जवळपास 30 ते 35 गोदामं जळून खाक झाली. अग्निशमन दलाने 50 हून अधिक जणांची सुखरुप सुटका करुन, त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं.

बातमीतले महत्त्वाचे मुद्दे :

?मालवणी परिसरातील जवळपास 30 गोदामं जळून खाक ?अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी ?आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश ?50 हून अधिक लोकांची सुखरुप सुटका ?घटनास्थळी गॅस सिलेंडरचं गोदम, सुदैवाने तिथवर आग पोहोचली नाही

मालाडच्या पश्चिम बाजूस असलेल्या मालवणी परिसरातील झोपडपट्टी भागात ही आग लागली. इंडस्ट्रीयल कंपाऊंड होतं. तिथे गोदामं होती. त्या ठिकाणी गोदामं असल्याने आग अधिक भडकली. या इंडस्ट्रीय कंपाऊंडमध्ये गॅस सिलेंडरचं गोदामही होतं. सुदैवाने तिथवर आग पोहोचली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

अग्निशमन दलाच्या आधी आठ आणि नंतर आणखी दोन, अशा एकूण दहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. तरी 30 ते 35 गोदामं जळून खाक झाली आहेत. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगडोंब इतका मोठा होता की, त्याची झळ आजूबाजूच्या झोपडपट्टीलाही बसली. अनेक गोदामांची राखरांगोळी झाली. तेथील लोकांना बाजूला हलवण्यात अग्मिशमन दलाने प्राधान्य दिले आणि 50 ते 60 जणांना सुखरुप बाजूला नेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवलं.

Google Map : आग नेमकी कुठे लागली?

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.