
मोदी सरकारने प्रशासकीय ढाच्याला नवीन ओळख देण्याचा विडा उचलला आहे. याचा हेतू सत्तेपेक्षा जास्त सेवा आणि अधिकारापेक्षा जास्त जबाबदारी निश्चित करणे आहे. याच उपक्रमात आता सेट्रंल व्हीस्टा प्रोजेक्टमध्ये बांधले जात असलेल्या पीएम कार्यालयाचे नाव ‘सेवा तिर्थ’ असे साजेसे ठेवण्यात आले आहे. राजभवनांना नवे नाव दिले जात आहे. राजभवन आता लोक भवन नावाने ओळखले जाणार आहे.अशा प्रकारे देशाच्या पब्लिक इन्स्टीट्युशन्समध्ये मोठा बदल होत आहे. गवर्नेंसची आयडिया सत्ता ते सेवा आणि अथॉरिटी ते जबाबदारीच्या दिशेने जात आहे.
हा बदल केवळ एडमिनिस्ट्रेटीव्ह नसून कल्चरल आणि मोरल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गवर्नेंसच्या जागी कर्तव्य आणि टान्सपरन्सी दाखवण्यासाठी नवीन रुप दिले जात आहे. प्रत्येक नाव, प्रत्येक इमारत आणि प्रत्येक सिम्बॉल एका सिंपल आयडीयाकडे अंगुली निर्देश करत आहे. सरकार सेवेसाठी असते. राजपथ आधीच कर्तव्य पथ बनला आहे.
एक लँडमार्क रस्ता आणि एक संदेश देत आहे. हे परिवर्तन सांगते की पॉवर कोणाताही हक्क नाही ती एक ड्यूटी आहे.पंतप्रधानांच्या अधिकृत सरकारी निवास स्थानाचे नाव साल 2016 लोक कल्याण मार्ग ठेवले होते. एक असे नावे जे वेल्फेअर ( कल्याण ) दर्शवते, एक्सक्लुसिव्हीटी नाही.. प्रत्येक निवडलेली सरकार पुढे येणाऱ्या कामाची आठवण करत असते. पीएमओच्या नव्या कॉम्पेक्सला सेवा तिर्थ म्हटले जात आहे.
एक वर्कप्लेस ज्यास सेवेच्या भावना दाखवण्यासाठी डिझाईन केले गेले आहे. आणि जेथे नॅशनल प्रायोरिटीज बनत असते. सेंट्रल सेक्रेटेरिएटचे नाव कर्तव्य भवन आहे. हा एक मोठा एडमिनिस्ट्रेटीव्ह हब असून जो या विचाराच्या आस-पास तयार केला आहे की पब्लिक सर्व्हीस एक कमिटमेंट आहे. हा बदल एका सखोल आयडिओलॉजिकल बदलाला दाखवत आहे. भारताची लोकशाही पॉवरच्या ऐवजी जबाबदारी आणि स्टेटसच्या ऐवजी सेवेला निवडत आहे.