तरुणपणी केलेल्या ‘या’ 4 चुकांची किंमत आयुष्यात कधीतरी मोजावीच लागतेच, काय सांगतात आचार्य चाणाक्य?

आचार्य चाणक्य म्हणतात की बरेच लोक त्यांच्या तारुण्यात काही चुका करतात. तारुण्यात त्यांना या चुकांची जाणीव नसते, परंतु त्यांचे आयुष्य जसजसे पुढे जाते तसतसे त्यांना भूतकाळात केलेल्या चुकांची जाणीव होते, परंतु त्या वेळी त्यांच्या हातात काहीही उरत नाही, त्यांच्याकडे पश्चात्ताप करण्याची वेळ असते, चला जाणून घेऊया आर्य चाणक्य खरोखर काय म्हणतात.

| Updated on: Jul 04, 2025 | 3:09 PM
1 / 5
आचार्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ आणि राजनयिक होते. त्यांनी त्यांच्या चाणक्य नीति या पुस्तकात माणसाने आपले जीवन कसे जगावे याचा थोडक्यात सारांश दिला आहे.

आचार्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ आणि राजनयिक होते. त्यांनी त्यांच्या चाणक्य नीति या पुस्तकात माणसाने आपले जीवन कसे जगावे याचा थोडक्यात सारांश दिला आहे.

2 / 5
चुकीची संगत - आचार्य चाणक्य म्हणतात की, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात संगत खूप महत्त्वाची असते. तुम्ही ज्याच्यासोबत राहता त्याचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडतो. तुम्ही त्या व्यक्तीसारखे वागता, त्या व्यक्तीसारखे बोलता, त्या व्यक्तीचे अनुसरण करता, अशा परिस्थितीत जर ती व्यक्ती चुकीची असेल तर भविष्यात तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.

चुकीची संगत - आचार्य चाणक्य म्हणतात की, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात संगत खूप महत्त्वाची असते. तुम्ही ज्याच्यासोबत राहता त्याचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडतो. तुम्ही त्या व्यक्तीसारखे वागता, त्या व्यक्तीसारखे बोलता, त्या व्यक्तीचे अनुसरण करता, अशा परिस्थितीत जर ती व्यक्ती चुकीची असेल तर भविष्यात तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.

3 / 5
वेळेचा अपव्यय - आचार्य चाणक्य म्हणतात की तारुण्य हा तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ आहे, या काळात वेळ वाया घालवू नका, भविष्यात तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

वेळेचा अपव्यय - आचार्य चाणक्य म्हणतात की तारुण्य हा तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ आहे, या काळात वेळ वाया घालवू नका, भविष्यात तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

4 / 5
नशिबावर अवलंबून राहू नका - चाणक्य म्हणतात की कधीही नशिबावर अवलंबून राहू नका, कठोर परिश्रम करा.

नशिबावर अवलंबून राहू नका - चाणक्य म्हणतात की कधीही नशिबावर अवलंबून राहू नका, कठोर परिश्रम करा.

5 / 5
जुगार, व्यसन - आचार्य चाणक्य म्हणतात की या दोन गोष्टींपासून नेहमी दूर राहा.

जुगार, व्यसन - आचार्य चाणक्य म्हणतात की या दोन गोष्टींपासून नेहमी दूर राहा.