
आजारी असल्यानंतर नारळाचं पाणी आवर्जुन पिलं जातं. नारळात असलेलं पाणी फार पौष्टीक असल्याचेही सांगितले जाते. मात्र हेच नारळाचे पाणी तुम्हाच्या शरीरालाही हानी पोहोचवू शकते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

नारळाचे पाणी काही लोकांच्या शरीरासाठी हानीकारक ठरू शकते. नाराळच्या पाण्यात असलेला पोटॅशियम हा घटक पीबीच्या गोळ्यांसोबत मिसळून तुमच्या शरीराला इजा पोहोचवू शकतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

नाराळाचे पाणी पिल्याने काही लोकांना अॅलर्जी होऊ शकते. नारळाचे पाणी पिल्यास त्वचेला खाज येऊ शकते, त्वचा लाल होऊ शकते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

नारळ पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मुत्रपिंडाची समस्या असणाऱ्या लोकांनी नारळपाणी पिणे टाळायला हवे.(सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

नारळपाळी हे कधी कधी सर्दी-खोकल्याचेही कारण ठरू शकते. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊनच नारळपाणी प्यायला हवे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा) (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)