- Marathi News Photo gallery Health care tips Follow these special tips to get rid of the piles problem
वाढलेले वजन आणि मुळव्याधाने त्रस्त आहात? हे खास उपाय करा आणि…
वाढलेल्या वजनामुळे आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण होतात. जर तुम्ही आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर थेट मुळव्याध देखील होऊ शकतो.
1 / 5

वाढलेले वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे असते तुम्ही नाश्त्यामध्ये काय खाता. नाश्ता आणि सकाळी उठल्यानंतर निरोगी राहण्यासाठी खास पेय प्या.
2 / 5

जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर तुम्ही कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये लिंबू आणि मध मिक्स करून घ्या.
3 / 5

हे पाणी उपाशी पोटी प्या, ज्यामुळे आरोग्याच्या असंख्य समस्या दूर होण्यास मदत होते. शिवाय यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.
4 / 5

जर तुम्हाला मुळव्याधाचा त्रास होत असेल तर अशावेळी रात्री पाण्यात सब्जा भिजत घाला आणि त्याचे पाणी प्या. यामुळेही काही समस्या दूर होतात.
5 / 5

सब्जा घातलेले पाणी पिले तर मुळव्याध होत नाही. शिवाय आपण बीटचा जास्तीत जास्त आहारात समावेश करावा, ज्यामुळे मुळव्याध दूर होतो.
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा
वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..
Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं
हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त
Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट
काँग्रेस नेते मोदींच्या घरापर्यंत कसे पोहोचले? सिक्रेट प्लान उघड
वाट लागली... भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200
तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण..
कांदा यंदाही रडवणार? पाशा पटेलांचा काय दावा? शेतकऱ्यांचा थेट इशारा
तो काय फ्लॉप...झिम्बाब्वेचा कॅप्टन सिकंदर रझाचं वैभवबद्दल मोठं विधान
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...