सिंहगडच्या जंगलात लागलेल्या आगीत हॉटेल जळून खाक, आदिवासींवर उपासमारीची वेळ

महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत आहेत. पण आगीच्या कशामुळे घडत आहेत हे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

| Edited By: महेश घोलप | Updated on: Apr 03, 2022 | 2:56 PM
1 / 4
महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत आहेत. पण आगीच्या कशामुळे घडत आहेत हे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत आहेत. पण आगीच्या कशामुळे घडत आहेत हे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

2 / 4

सिंहगडच्या जंगलातील लागलेल्या आगीत आदिवासींची हॉटेल जळून खाक झालं आहे. हे हॉटेल जंगलाच्या शेजारी होतं. अचानक आलेल्या आगीने हॉटेल जळून खाकं झालं आहे.

3 / 4

हॉटेल जळाल्यामुळे आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे. पण वन विभागाचे मात्र दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळाले आहे.

4 / 4

जंगलात आग लागल्यामुळे प्राण्याचं आणि वनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us