पैनगंगेच्या पुरामुळे सहस्रकुंड धबधब्याला अक्राळविक्राळ रुप
पैनगंगा नदीला पूर आल्याने सहस्रकुंडच्या धबधब्याने अक्राळविक्राळ रुप धारण केले आहे
1 / 9

नांदेडमधील इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पैनगंगा नदी दुथडी भरुन वाहतेय
2 / 9

पैनगंगा नदीला पूर आल्याने सहस्रकुंडच्या धबधब्याने अक्राळविक्राळ रुप धारण केले आहे
3 / 9

4 / 9

सहस्रकुंड धबधब्याचे डोळ्याचे पारणे फेडणारे रुप पाहण्यासाठी किनवट तालुक्यातील पर्यटकांनी गर्दी केली.
5 / 9

पैनगंगा नदीवर हदगांव-उमरखेड दरम्यान असलेल्या पुलावरुन पाणी वाहिलं, त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती
6 / 9

पैनगंगा नदीच्या पुरामुळे हदगांव, हिमायतनगर तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झालं. नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या
7 / 9

8 / 9

नांदेड जिल्ह्यात गोदावरी, पैनगंगा, मानार, मांजरा यासह सर्वच उपनद्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झालं आहे
9 / 9

Follow Us