
सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी आणि महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. ही मोठी संधीच आहे.

ही भरती प्रक्रिया राजस्थान स्टाफ सेलेक्शन बोर्डाकडून राबवली जातंय. खरोखरच ही मोठी आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 4197 पदांसाठी सुरू आहे.

ही भरती प्रक्रिया निम्न विभाग लिपिक आणि कनिष्ठ सहाय्यक या पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 4197 पदे भरली जातील.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. rsmssb.rajasthan.gov.in या साईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करा आणि तिथेच तुम्हाला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.