हिवाळ्यात निरोगी राहायचे आहे? मग या खास काढ्याचा आहारात करा समावेश 

हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात सर्दीसारख्या समस्या अधिक जाणवतात. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर काढ्याचा दररोजच्या आहारात समावेश करा.

| Updated on: Nov 12, 2025 | 2:37 PM
1 / 5
हिवाळा म्हटले की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. सर्दी, खोकला आणि ताप हे तर सामान्य होते. अशावेळी आरोग्यासाठी सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक होते. 

हिवाळा म्हटले की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. सर्दी, खोकला आणि ताप हे तर सामान्य होते. अशावेळी आरोग्यासाठी सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक होते. 

2 / 5
हिवाळ्यात सर्वात मोठी समस्या ही गळ्यातील त्रास असतो. गळ्यात त्रास होतो आणि खरखर होते. यामुळे बऱ्याचदा खाणेही कठीण होऊन बसते. यावर उपाय म्हणून आपण गरम पाणी पितो. 

हिवाळ्यात सर्वात मोठी समस्या ही गळ्यातील त्रास असतो. गळ्यात त्रास होतो आणि खरखर होते. यामुळे बऱ्याचदा खाणेही कठीण होऊन बसते. यावर उपाय म्हणून आपण गरम पाणी पितो. 

3 / 5
गरम पाणी सतत पिण्यापेक्षा काढा ही समस्या दूर करू शकतो. खास काढ्याचा आहारात समावेश करा. ज्यामुळे गळ्याती खरखरीची समस्या दूर होण्यास मदत होईल. 

गरम पाणी सतत पिण्यापेक्षा काढा ही समस्या दूर करू शकतो. खास काढ्याचा आहारात समावेश करा. ज्यामुळे गळ्याती खरखरीची समस्या दूर होण्यास मदत होईल. 

4 / 5
या करिता पाच तुळशीची पाने, दोन काळी मिरी आणि एक छोटा आल्याचा तुकडा पाण्यात उकळवा. नंतर ते गाळून घ्या आणि कोमट होऊ द्या. त्यानंतर हे पाणी प्या. 

या करिता पाच तुळशीची पाने, दोन काळी मिरी आणि एक छोटा आल्याचा तुकडा पाण्यात उकळवा. नंतर ते गाळून घ्या आणि कोमट होऊ द्या. त्यानंतर हे पाणी प्या. 

5 / 5
दररोज जरी आपण हे घेतले तरीही ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे निरोगी राहण्यास मदत होईल. काढ्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. 

दररोज जरी आपण हे घेतले तरीही ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे निरोगी राहण्यास मदत होईल. काढ्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.