Shivling : संध्याकाळी शिवलिंगावर जलार्पण का करु नये? त्यामागची कारणं काय?
Shivling : अनेकदा तुम्ही ऐकलं असेल शिवलिंगावर संध्याकाळच्यावेळी जलार्पण करु नये. तुम्हाला त्यामागच कारण माहित आहे का?. जाणून घ्या.
1 / 5

धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलार्पण करु नये. असं म्हणतात की, सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलार्पण अशुभ असतं.
2 / 5

हिंदू पुराणानुसार शिवलिंगावर सूर्यास्तानंतर विनामंत्र आणि दीवा न लावता जलार्पण करु नये. कारण ही वेळ भगवान शिव यांच्या विश्रांतीची असते.
3 / 5

संध्याकाळच्यावेळी शिवलिंगावर जलार्पणाला मनाई केली जाते. कारण कुठल्याही पूजेच्यावेळी सूर्यदेव साक्षीला असणं शुभ मानलं जातं.
4 / 5

संध्याकाळी सूर्य मावळलेला असतो. यावेळी शिवलिंगावर जलार्पण करण्याचा तुम्हाला विशेष लाभ मिळत नाही.
5 / 5

त्याशिवाय अमावस्येच्या तिथीला सुद्धा शिवलिंगावर जलार्पण करु नये. कारण या दिवशी चंद्रदेवाचे दर्शन होत नाहीत. याला अंधकाराचा प्रतीक मानलं जातं.
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,