AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : ही आहे जगातील सर्वात शक्तीशाली गोष्ट, …तर आयुष्यात मोजावी लागेल मोठी किंमत

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात.

Chanakya Niti : ही आहे जगातील सर्वात शक्तीशाली गोष्ट, ...तर आयुष्यात मोजावी लागेल मोठी किंमत
chankya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 06, 2026 | 10:22 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते.  त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या बुद्धिच्या बळावर धनानंदासारख्या बलाढ्य राजाचा पराभव केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. चाणक्य यांनी आपल्या अपमानाचा बदला घेतला. चाणक्य यांना आपल्या आयुष्यात जे काही अनुभव आले ते सर्व अनुभव चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये माडंले आहेत. चाणक्य यांचे हे विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. आदर्श पती कसा असावा? आदर्श पत्नी कशी असावी? आयुष्यात काय करावं? आणि काय करू नये. यशस्वी होण्यासाठी माणसाने काय करावं? असे एक ना अनेक विचार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मांडले आहेत.

चाणक्य चाणक्य नीतीमध्ये म्हणतात या जगात अशा काही शक्तीशाली गोष्टी असतात, ज्याकडे तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच दुूर्ल्क्ष करू नका, तुम्ही जर तुमच्या आयुष्यात या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. परंतु तुम्ही जर या गोष्टी लक्षात घेतल्या तर जगातील कोणतीच व्यक्ती तुमचा कधीच पराभव करू शकत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, आणि या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? त्याबद्दल.

वेळ – चाणक्य म्हणतात या जगात वेळ ही सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे. तुम्ही जर वेळेचा सद्उपयोग केला तर जगात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. परंतु तुम्ही जर वेळेकडे दुर्लक्ष केलं तर मग मात्र तुमचा विनाश अटळ आहे. लक्षात ठेवा एकदा हातातून गेलेली वेळ कधीही येत नाही. त्यामुळे प्रत्येक कामं हे वेळेतच व्हायला पाहिजेत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत