Vastu Tips | सकाळी या 5 गोष्टी चुकूनही पाहू नका, नाहीतर दिवस खराब झालाच म्हणून समजा

| Updated on: Nov 28, 2021 | 3:22 PM

सकाळी या 5 गोष्टी चुकूनही पाहू नका, नाहीतर दिवस खराब झालाच म्हणून समजा, जाणून घ्या कोणत्या आहेत या गोष्टी.

1 / 5
 वास्तुशास्त्रानुसार सकाळी बंद घड्याळाकडे पाहू नये. याशिवाय सकाळी सुया, धागे यांसारख्या गोष्टी पाहू नये.  या गोष्टी अशुभ मानल्या जातात. सकाळी उठल्यावर ते पाहून तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो.

वास्तुशास्त्रानुसार सकाळी बंद घड्याळाकडे पाहू नये. याशिवाय सकाळी सुया, धागे यांसारख्या गोष्टी पाहू नये. या गोष्टी अशुभ मानल्या जातात. सकाळी उठल्यावर ते पाहून तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो.

2 / 5
रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्व घाण भांडी स्वच्छ करून झोपा. कारण सकाळी घाण भांडी पाहिल्याने तुम्हाला अशुभ संदेश मिळू शकतो आणि तुमचा संपूर्ण दिवस तणावाखाली जाऊ शकतो.

रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्व घाण भांडी स्वच्छ करून झोपा. कारण सकाळी घाण भांडी पाहिल्याने तुम्हाला अशुभ संदेश मिळू शकतो आणि तुमचा संपूर्ण दिवस तणावाखाली जाऊ शकतो.

3 / 5
आरशाकडे पाहू नका - सकाळी उठल्यानंतर आधी आरशाकडे कधीही नये. कारण आरशात पाहून तुम्ही रात्रभर नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे खेचता आणि दिवसभर नकारात्मक ऊर्जा तुमच्या विचारांमध्ये राहते. त्यामुळे कोणत्याही कामात तुमचे मन लागत नाही.

आरशाकडे पाहू नका - सकाळी उठल्यानंतर आधी आरशाकडे कधीही नये. कारण आरशात पाहून तुम्ही रात्रभर नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे खेचता आणि दिवसभर नकारात्मक ऊर्जा तुमच्या विचारांमध्ये राहते. त्यामुळे कोणत्याही कामात तुमचे मन लागत नाही.

4 / 5
 सकाळी उठल्यावर स्वतःची किंवा दुसऱ्याची सावली पाहू नका. सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला सावली दिसली तर त्याचा तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होतो आणि तुम्हाला दिवसभर तणाव, भीती, राग जाणवतो. म्हणूनच अंथरुणातून उठल्यानंतर सावली कधीही पाहू नका.

सकाळी उठल्यावर स्वतःची किंवा दुसऱ्याची सावली पाहू नका. सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला सावली दिसली तर त्याचा तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होतो आणि तुम्हाला दिवसभर तणाव, भीती, राग जाणवतो. म्हणूनच अंथरुणातून उठल्यानंतर सावली कधीही पाहू नका.

5 / 5
  सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तळहाताकडे पाहणे चांगले असते आणि गायत्री मंत्र किंवा इतर कोणत्याही मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. तसेच बिछान्यातून उठल्यावर देवाचा फोटो, मोराचे डोळे, फुले इत्यादी सकारात्मक गोष्टी दिसतात, तर तुमचा दिवस चांगला जातो.

सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तळहाताकडे पाहणे चांगले असते आणि गायत्री मंत्र किंवा इतर कोणत्याही मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. तसेच बिछान्यातून उठल्यावर देवाचा फोटो, मोराचे डोळे, फुले इत्यादी सकारात्मक गोष्टी दिसतात, तर तुमचा दिवस चांगला जातो.