AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हिसकावून घेणार कर्णधारपद ?, निवड समिती बरखास्त केल्यानंतर लवकरच बीसीसीआयचा आणखी एक मोठा निर्णय!

रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार का ? बीसीसीआयचा आणखी एक मोठा निर्णय!

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हिसकावून घेणार कर्णधारपद ?, निवड समिती बरखास्त केल्यानंतर लवकरच बीसीसीआयचा आणखी एक मोठा निर्णय!
Rohit sharmaImage Credit source: Twitter
| Updated on: Nov 19, 2022 | 8:59 AM
Share

मुंबई : विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंनी खराब कामगिरी केल्यानंतर त्यावर तात्काळ कारवाई होणार असं दिसतंय. कारण ज्यावेळी टीम इंडियातील खेळाडूंची विश्वचषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. त्यावेळी टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी अनेक प्रश्व उपस्थित केले होते. कारण आशिया चषकापासून अनेक खेळाडूंनी खराब कामगिरी करुन सुद्धा त्यांना संधी देण्यात आली असं माजी खेळाडूंचं मत होतं. बीसीसीआयने हार्दीक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात न्यूझिलंड दौऱ्यासाठी युवा खेळाडूंची टीम पाठवली आहे.

काल बीसीसीआयने टीम इंडियाची निवड समिती बरखास्त करुन टाकली. त्यामुळे निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी आपली खुर्ची गमावली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यांचं सुद्धा कर्णधारपद जाण्याची शक्यता आहे.

काल बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला. चार सदस्यांची निवड समिती बरखास्त करुन टाकली. त्यामध्ये चेतन शर्मा, हरविंदर सिंह, सुनील जोशी आणि देबाशीष मोहंती यांना हटवण्याचा निर्णय घेतला. सद्याच्या निवड समितीने दोनवेळा विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवलेल्या खेळाडूंनी खराब कामगिरी केली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय तीन फॉरमॅटसाठी तीन कर्णधारांची निवड करण्याच्या विचारात आहे. त्याचबरोबर असंही होऊ शकतं की, रोहित शर्माकडे एकदिवसीय आणि कसोटीचं कर्णधारपद ठेवलं जाऊ शकतं. टी20 सामन्यासाठी हार्दीक पांड्याला तयार केलं जाऊ शकतं. त्याची सुरुवात न्यूझिलंड दौऱ्यापासून झाली आहे.

Follow Us
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ.
सरकारचाच आधी एन्काऊंटर झाला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्
सरकारचाच आधी एन्काऊंटर झाला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्.
महाराष्ट्राच्या तिजोरीला 32 हजार कोटींची 'गळती', धक्कादायक अहवाल समोर
महाराष्ट्राच्या तिजोरीला 32 हजार कोटींची 'गळती', धक्कादायक अहवाल समोर.
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....