AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लवकरच शाओमी भारतात ‘Water Purifier’ लाँच करणार

चीनी कंपनी शाओमी (Xiaomi)  येत्या 17 सप्टेंबर रोजी भारतात 'Smart Living 2020' चे आयोजन करत आहे. या दरम्यान कंपनी 65 इंचाचा 'MI TV' आणि 'Mi Band 4' लाँच करणार आहे.

लवकरच शाओमी भारतात 'Water Purifier' लाँच करणार
| Edited By: | Updated on: Sep 11, 2019 | 9:19 PM
Share

नवी दिल्ली : चीनी कंपनी शाओमी (Xiaomi)  येत्या 17 सप्टेंबर रोजी भारतात ‘Smart Living 2020’ चे आयोजन करत आहे. या दरम्यान कंपनी 65 इंचाचा ‘MI TV’ आणि ‘Mi Band 4’ लाँच करणार आहे. त्याशिवाय ‘Water Purifier’ ही लाँच करणार आहे.

सोशल मीडियावर शाओमीने (Xiaomi) एक टीजर पोस्ट केला आहे. “‘MiWaterTDSTester’ सह आम्ही एक असा डिव्हाईस लाँच करत आहे, जो पाणी किती स्वच्छ आहे याची माहिती देणार आहे. पिण्याचे पाणी आपल्यासाठी आरोग्यदायी आहे की नाही याची खात्री तुम्ही कशी करणार? यासाठी तुम्ही विचार करु शकता नेमकं आम्ही तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे, असं या टीझरमध्ये म्हटलं आहे.

“पाण्यात टीडीएसची पातळी 300 पेक्षा कमी नसावी, आपल्यामध्ये अधिक लोक अजूनही सुरक्षित नाही. पण 17 सप्टेंबरला यामध्ये बदल होणार आहे. सर्वांच्या घरात स्वच्छ पाणी प्यायला मिळणार आहे”, असं ट्वीट शाओमी इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट मनू कुमार जैन यांनी केलं आहे.

शाओमी इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट यांनी ट्वीट करुन माहिती दिल्याने ही माहिती नक्कीच खरी असेल, असं म्हटलं जात आहे. पण कंपनीने जर वॉटर प्यूरिफायर कमी किंमतीत लाँच केला तर लोक हे खरेदी करु शकतात, असही म्हटलं जात आहे.

चीनमध्ये शाओमी पहिल्यापासून वॉटर प्यूरिफायरची विक्री करत आहे. पण आता हे भारतातही विकले जाणार आहे. गेल्यावर्षी कंपनीने Smarter Living Event दरम्यान एअर प्यूरिफायर लाँच केले होते. त्याची किंमतही खूप कमी होती. त्यामुळे वॉटर प्यूरिफायरची किंमतही कमी असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.