Video : रोपवेवर अपघात, तिघांचा मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारा व्हीडिओ…

| Updated on: Apr 15, 2022 | 11:56 AM

Viral Video : झारखंडमधील देवघरच्या रोपवेवर झालेल्या दुर्घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमीही झाले आहेत.

Video : रोपवेवर अपघात, तिघांचा मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारा व्हीडिओ...
अपघातात तिघांचा मृत्यू, व्हीडिओ व्हायरल
Follow us on

मुंबई : एखादी घटना घडते आणि त्याचे पडसाद देशभर उमटतात. अशीच एक घटना झारखंडमध्ये (Jharkhand) घडली आहे. ज्याची देशभर चर्चा होतेय. झारखंडमधील देवघरच्या रोपवेवर झालेल्या दुर्घटनेचा (Ropeway Accident) व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमीही झाले आहेत. या अपघाताशी संबंधित एक व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अपघात घडण्यापूर्वी करू लागतात. व्हीडिओमध्ये ट्रॉली ये-जा करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या शेवटी ट्रॉली एकमेकांवर आदळतात आणि लोक आरडाओरडा करू लागतात व्हीडिओमध्ये लोकांचा आवाज काळजाला घाव घालतो. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

झारखंडमधील देवघरच्या रोपवेवर झालेल्या दुर्घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमीही झाले आहेत. या अपघाताशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अपघात घडण्यापूर्वी करू लागतात. व्हीडिओमध्ये ट्रॉली ये-जा करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या शेवटी ट्रॉली एकमेकांवर आदळतात आणि लोक आरडाओरडा करू लागतात व्हीडिओमध्ये लोकांचा आवाज काळजाला घाव घालतो. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी गेलेल्या लोकांवर हा रोप वे काळ बनून आला. तिघांचा या अपघातात मृत्यू झाला. चित्रकूटजवळच्या रोपवेवर हा अपघात झाला. या अपघातात 3 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच ITBP आणि NDRF च्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य सुरू केलं. हे बचाव कार्य 50 तास चाललं. यात 56 जणांची सुटका करण्यात आली. या घटनेनंतर राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासोबत जखमींवर उपचारही राज्य सरकारकडूनच करण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या

Ranbir Alia Wedding : अमूलकडून आलिया रणबीरला ‘बधाई हो!’, मिस्टर ॲण्ड मिसेस कपूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Video : अंगावरून अख्खी रेल्वे गेली पण पोरीने फोनवर बोलणं सोडलं नाही!, व्हीडिओ पाहून काळजात धस्स होईल…

कोळ्याचं जाळं अन् दव बिंदूने कोल्हापूरच्या प्रज्वल चौगुलेला दिली आंतरराष्ट्रीय ओळख, पाहा नेमकं काय झालं?