मेट्रोतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! तिकीटात मिळणार इतकी सवलत

कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार तिकीट दरात सवलत? कधीपासून होणार निर्णयाची अमंलबजावणी?

मेट्रोतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! तिकीटात मिळणार इतकी सवलत
| Updated on: Feb 06, 2023 | 8:22 AM

नागपूर : नागपूर मेट्रोतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. कारण आता मेट्रोने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेट्रोच्या तिकीटात ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे. उद्यापासून या निर्णयची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नागपूर मेट्रोच्या तिकीट दरात ही सवलत देण्यात येणार आहे. महा मेट्रोने बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरात सवलत देण्याचा निर्णय घेतला, नागपूर मेट्रोचे नवे दर हे ७ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. नवे दर लागू झाल्यानंतर महाकार्डचा वापर करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना हा फायदा मिळणार आहे. हे विद्यार्थी शाळा-महाविद्यालयाशिवाय इतर ठिकाणी देखील प्रवास करू शकणार आहेत.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.