भामरागड तालुक्यातील 40 गावांचा संपरक्त तुटला
पार्लाकोटा पुलावरून दोन फुटांपर्यत पाणी वाहत असून , जनजीवन विस्कळीत झाले आहे. आलापल्ली-भामरागड पुलावरून पाणी वाहत असल्याने ,आलापल्ली-भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही बंद झाली. मुसळधार पावसामुळे सर्व काही ठप्प झाले आहे.
गडचिरोली – सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे(Rain) भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. भामरागड तालुक्यातील ४० गावे(Villages) जिल्ह्याच्या संपर्कात नसल्याचे समोर आले आहे. पार्लाकोटा (Parala kota)पुलावरून दोन फुटांपर्यत पाणी वाहत असून , जनजीवन विस्कळीत झाले आहे. आलापल्ली-भामरागड पुलावरून पाणी वाहत असल्याने ,आलापल्ली-भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही बंद झाली. मुसळधार पावसामुळे सर्व काही ठप्प झाले आहे.
Published on: Jul 17, 2022 02:41 PM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

