भामरागड तालुक्यातील 40 गावांचा संपरक्त तुटला
पार्लाकोटा पुलावरून दोन फुटांपर्यत पाणी वाहत असून , जनजीवन विस्कळीत झाले आहे. आलापल्ली-भामरागड पुलावरून पाणी वाहत असल्याने ,आलापल्ली-भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही बंद झाली. मुसळधार पावसामुळे सर्व काही ठप्प झाले आहे.
गडचिरोली – सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे(Rain) भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. भामरागड तालुक्यातील ४० गावे(Villages) जिल्ह्याच्या संपर्कात नसल्याचे समोर आले आहे. पार्लाकोटा (Parala kota)पुलावरून दोन फुटांपर्यत पाणी वाहत असून , जनजीवन विस्कळीत झाले आहे. आलापल्ली-भामरागड पुलावरून पाणी वाहत असल्याने ,आलापल्ली-भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही बंद झाली. मुसळधार पावसामुळे सर्व काही ठप्प झाले आहे.
Published on: Jul 17, 2022 02:41 PM
Follow Us
Latest Videos
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज

