Special Report | शिंदे गटासाठी भाजप किती जागा सोडणार ?

फॉर्मुल्यातील थर्टी म्हणजे, गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या 30 जागा. या 30 जागांवर भाजप अधिक फोकस करेल आणि फॉर्म्युल्यातील फोर्टी म्हणजे, 40 जागांवर स्वबळावर निवडून येणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देणार.

| Updated on: Sep 07, 2022 | 10:00 PM

मुंबई : शेवटची निवडणूक समजून लढा, असे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिलेत. त्यामुळं मुंबई महापालिकेसाठी भाजप किती ताकदीनं उतरणार आहे, हे स्पष्ट होतंय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मिशन 150ची घोषणा केलीय. त्यासाठी फॉर्म्युलाही निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. 150 चा आकडा पार करण्यासाठी 82+30+40 चा फॉर्म्युला असेल असं कळतंय. 2017 ला जिंकलेल्या 82 जागा पुन्हा जिंकण्याला पहिलं प्राधान्य असेल, म्हणजे सर्व 82 नगरसेवकांना पुन्हा तिकीट मिळेल. फॉर्मुल्यातील थर्टी म्हणजे, गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या 30 जागा. या 30 जागांवर भाजप अधिक फोकस करेल आणि फॉर्म्युल्यातील फोर्टी म्हणजे, 40 जागांवर स्वबळावर निवडून येणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देणार. म्हणजेच मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार याचे हे संकेत आहेत

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.