उद्याची सुनावणी संपूर्ण देशासाठी महत्त्वाची
उद्या न्यायालयात निकाल आहे, तो निकाल शिवसेनेसाठी महत्वाचा आहेच मात्र त्याबरोबरच देशाच्या लोकशाहीसाठीही महत्वाचा असल्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांसमोर बोलताना भविष्यातील आपला राजकीय दौरा कसा असणार हे सांगत त्यांनी शिंदे गटावर कडाडून टीका केली. यावेळी त्यांनी बंडखोर गट आणि त्यातच आज बारा खासदारांचा एक गट भाजपला जाऊन मिळाल्यानंतर त्यांनी सांगितले की, शिवसेना ही जनसामान्यांच्या जीवावर शिवसेना मोठी झाली आहे, त्यामुळे उद्या न्यायालयात निकाल आहे, तो निकाल शिवसेनेसाठी महत्वाचा आहेच मात्र त्याबरोबरच देशाच्या लोकशाहीसाठीही महत्वाचा असल्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
Published on: Jul 19, 2022 09:02 PM
Follow Us
Latest Videos
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
