Anna Hajare : अण्णा हजारेंचा पहिल्यांदाच केजरीवालांवर हल्लाबोल..! काय आहे कारण?

दिल्ली सरकारने दारुबाबत घेतलेले धोरण म्हणजे तरुणांना दारु पिण्यासाठी एकप्रकारे आमंत्रित केल्या सारखेच आहे. दारु पिण्यासाठी याआगोदर 25 वयोवर्षाची अट होती ती आता केवळ 21 वर आणली गेली आहे. अरविंद केजरीवाल यांचे हेच धोरण अण्णा हजारे यांना पटलेले नाही. त्यामुळे त्यांनी एक पत्र लिहलेले आहे. शिवाय वेळ पडली तर आपण त्यांना याबद्दल बोलणार ही असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Anna Hajare : अण्णा हजारेंचा पहिल्यांदाच केजरीवालांवर हल्लाबोल..! काय आहे कारण?
| Updated on: Aug 30, 2022 | 10:40 PM

अहमदनगर :  (Anna Hajare) अण्णा हजारे यांना आपले गुरु मानणारे (Arvind Kejariwal) अरविंद केजरीवाल हे आता (Delhi CM) दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर अण्णा हजारे यांनी त्यांच्याबद्दल बोलणे हे टाळलेलेच आहे. पण आता मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दारु विक्रीबाबत घेतलेले धोरण हे अण्णा हजारे यांना पटलेले नाही. दिल्ली सरकारने दारुबाबत घेतलेले धोरण म्हणजे तरुणांना दारु पिण्यासाठी एकप्रकारे आमंत्रित केल्या सारखेच आहे. दारु पिण्यासाठी याआगोदर 25 वयोवर्षाची अट होती ती आता केवळ 21 वर आणली गेली आहे. अरविंद केजरीवाल यांचे हेच धोरण अण्णा हजारे यांना पटलेले नाही. त्यामुळे त्यांनी एक पत्र लिहलेले आहे. शिवाय वेळ पडली तर आपण त्यांना याबद्दल बोलणार ही असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.