राजेंद्र खराडे

राजेंद्र खराडे

Author - TV9 Marathi

rajendra.kharade@tv9.com
Mumabai : विक्रोळीतील शिवसैनिक थेट मातोश्रीवर, नेमके कारण काय? घोषणाबाजीने परिसर दुमदुमला

Mumabai : विक्रोळीतील शिवसैनिक थेट मातोश्रीवर, नेमके कारण काय? घोषणाबाजीने परिसर दुमदुमला

विक्रोळीचा भाग हा आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच भागात शिंदे गटाने लक्ष केंद्रित केले आहे. आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात भगदाड पाडण्याचा प्रयत्न हा शिंदे गटाकडून केला जात आहे.

Girish Mahajan: खडसे पुन्हा चर्चेत, भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतरचा तो नेमका किस्सा काय?

Girish Mahajan: खडसे पुन्हा चर्चेत, भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतरचा तो नेमका किस्सा काय?

भाजपमधील अंतर्गत मतभेदामुळेच एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मात्र, सत्तांतर झाले आणि सर्व चित्रच बदलून गेले आहे. आता खडसेंच्या मनात नेमके काय सुरु आहे हे महत्वाचे आहे.

Satara : शिंदे गटातील नेत्यांवर अजितदादा पुन्हा बरसले, साताऱ्याच्या मेळाव्यात नेमके काय घडले?

Satara : शिंदे गटातील नेत्यांवर अजितदादा पुन्हा बरसले, साताऱ्याच्या मेळाव्यात नेमके काय घडले?

खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेल्या आरोपांचा समाचार आता विरोधक घेत आहेत. ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आला आहात त्याबद्दल तरी अशी वक्तव्य ही शोभा देत नाहीत. असा सूर उमटत आहे.

Satara : राज्यात सत्ता स्थापनेचा प्रश्न मिटला, स्थानिक पातळीचा घोळ निराळा..! शिंदे गट-भाजपात निघेल का मधला मार्ग?

Satara : राज्यात सत्ता स्थापनेचा प्रश्न मिटला, स्थानिक पातळीचा घोळ निराळा..! शिंदे गट-भाजपात निघेल का मधला मार्ग?

शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीनंतर राज्यात सत्तांतर झाले खरे पण स्थानिक पातळीवर जागा वाटप आणि वर्चस्व कुणाचे हे कसे ठरवले जाणार हे महत्वाचे आहे. एकीकडे शिंदे गटातील मंत्री हे एकला चलो रे ची भूमिका घेत आहेत.

स्थानिकांना डावलल्याने ठाणेकरांमध्ये नाराजी, पालकमंत्री पदावरुन आता राजकारण..!

स्थानिकांना डावलल्याने ठाणेकरांमध्ये नाराजी, पालकमंत्री पदावरुन आता राजकारण..!

ठाण्याचे पालकमंत्री पद हे स्थानिकाला मिळाले असते तर विकास कामे झपाट्याने झाली असती. पण सातारा जिल्ह्यातील शंभूराजे यांना हे पद देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपामध्ये देखील नाराजी झाल्याचे पाहवयास मिळाले होते.

Eknath Shinde: ‘अशा धमक्या अनेकवेळा’, सुरक्षतेबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

Eknath Shinde: ‘अशा धमक्या अनेकवेळा’, सुरक्षतेबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याची धमका देण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. यातच दसरा मेळावा तोंडावर आला आहे. असे असतानाच या धमकीबद्दल मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया महत्वाची आहे.

Jalna : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाचे नेमके काय होणार? ज्याची चर्चा तसेच दानवेंचे संकेतही..!

Jalna : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाचे नेमके काय होणार? ज्याची चर्चा तसेच दानवेंचे संकेतही..!

अब्दुल सत्तार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना घेऊन मोठे विधान केले होते. त्यांच्या विधानामुळे शिंदे गट आणि भाजप स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये एकत्र लढणार की नाही अशी चर्चा सुरु झाली होती.

शिवसेनेतील उरल्या-सुरल्या आमदारांचे काय? नारायण राणेंची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरणार का?

शिवसेनेतील उरल्या-सुरल्या आमदारांचे काय? नारायण राणेंची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरणार का?

शिनसेनेतील बंड हे काही एका दिवसाचे नव्हते. आताही ते सुरुच आहे. आमदार-खासदार नंतर आता पदाधिकारी देखील शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. शिवसेनेचा शेवट जवळ आला असून ते सावरायला आता कोणी नाही असेही राणे म्हणाले आहेत.

सत्तांतरानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, नाना पटोलेंनी सांगितला शिंदे सरकारच्या ‘त्या’ कमजोर बाजू..!

सत्तांतरानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, नाना पटोलेंनी सांगितला शिंदे सरकारच्या ‘त्या’ कमजोर बाजू..!

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून नुकसानभरपाईसाठी अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही असेही पटोलेंनी स्पष्ट केले.

Nanded : चर्चा भाजपमध्ये प्रवेशाची अन् अशोक चव्हाण तर भारत जोडो यात्रेच्या तयारीत..!

Nanded : चर्चा भाजपमध्ये प्रवेशाची अन् अशोक चव्हाण तर भारत जोडो यात्रेच्या तयारीत..!

एकनाथ शिंदे हे काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. मात्र, याबाबत कॅमेऱ्या समोर बोलण्यास त्यांनी नकार दिला. मी ऑन रेकॉर्ड यावर काही बोलणार नाही असेही चव्हाण म्हणाले.

Pune : अन् शहाजी बापूंनी हातच जोडले..! पुण्यामध्ये नेमके असं काय घडले?

Pune : अन् शहाजी बापूंनी हातच जोडले..! पुण्यामध्ये नेमके असं काय घडले?

आगामी काळात शिवसेनेचा दसरा मेळावा हा बीकेसी मैदानावरच होणार. शिवाय मेळाव्याला गर्दी नाही तर जमलेले शिवसैनिक कोणत्या विचाराचे सोने लूटतात हेच महत्वाचे असल्याचे शहाजीबापू म्हणाले आहेत.

Osmanabad : ‘उद्धव ठाकरे घाबरु नका’, अजित पवारांनी दिला काकांच्या संघर्षाचा दाखला..!

Osmanabad : ‘उद्धव ठाकरे घाबरु नका’, अजित पवारांनी दिला काकांच्या संघर्षाचा दाखला..!

बंडखोर आमदार हे सत्तेत असले तरी ते कायम सत्तेतच राहतील असे नाही. गद्दारांना लोक स्विकारत नाहीत, हा इतिहास आहे. अशी एक ना अनेक उदाहरणे देत अजित पवारांनी प्रथमच भर सभेत ठाकरेंना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

पावसाने नृहसिंहवाडीतील दत्त मंदिरात 5 दिवसांपासून गुडघाभर पाणी
पावसाने नृहसिंहवाडीतील दत्त मंदिरात 5 दिवसांपासून गुडघाभर पाणी.
जरांगे आणि हाकेंशी वेगवेगळ्या चर्चा का ? शरद पवार यांचा सरकारला सवाल
जरांगे आणि हाकेंशी वेगवेगळ्या चर्चा का ? शरद पवार यांचा सरकारला सवाल.
स्वत:साठी जगला तो मेला... बर्थ डे.. शुभेच्छा देताना रामदास कदम म्हणाले
स्वत:साठी जगला तो मेला... बर्थ डे.. शुभेच्छा देताना रामदास कदम म्हणाले.
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.