आरक्षणाशिवाय निवडणुका ही भिती मनात दाट होतेय – आशिष शेलार
"आरक्षणाशिवाय निवडणुका होतील ही भिती मनात दाट होतेय. आरक्षणाच्याबाजूने भाजपा आहे. आरक्षणासहित निवडणुका झाल्या पाहिजेत."
मुंबई: “आरक्षणाशिवाय निवडणुका होतील ही भिती मनात दाट होतेय. आरक्षणाच्याबाजूने भाजपा आहे. आरक्षणासहित निवडणुका झाल्या पाहिजेत. देवेंद्र फडणवीसांच्या काळात आरक्षणासहित निवडणुका घेतल्या. ठाकरे सरकार आल्यावर आरक्षण गेलं” असं भाजपाचे आमदार आणि नेते आशिष शेलार म्हणाले.
Follow Us
Latest Videos
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,

