आरक्षणाशिवाय निवडणुका ही भिती मनात दाट होतेय – आशिष शेलार
"आरक्षणाशिवाय निवडणुका होतील ही भिती मनात दाट होतेय. आरक्षणाच्याबाजूने भाजपा आहे. आरक्षणासहित निवडणुका झाल्या पाहिजेत."
मुंबई: “आरक्षणाशिवाय निवडणुका होतील ही भिती मनात दाट होतेय. आरक्षणाच्याबाजूने भाजपा आहे. आरक्षणासहित निवडणुका झाल्या पाहिजेत. देवेंद्र फडणवीसांच्या काळात आरक्षणासहित निवडणुका घेतल्या. ठाकरे सरकार आल्यावर आरक्षण गेलं” असं भाजपाचे आमदार आणि नेते आशिष शेलार म्हणाले.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

