मुंबईचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करा; औरंगाबादच्या नामांतरावरून आक्रमक झालेल्या नेत्याची मागणी
एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. तसंच पुणे नागपूर, कोल्हापूर या शहरांचं नाव बदल्याचीही मागणी त्यांनी केलीय. पाहा...
मुंबई : औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. त्याला काहींनी विरोध केला. एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनीही याला कडाडून विरोध केला. आता मात्र इम्तियाज जलील यांनी मुंबईचं नाव बदलण्याची मागणी केली आहे.मुंबईचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर नागपूरचं नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर करा, असंही जलील म्हणालेत. मुंबई, पुणे नागपूर, कोल्हापूर या शहरांचं नाव बदल्याचीही मागणी त्यांनी केलीय.
Published on: Mar 01, 2023 08:37 AM
Follow Us
Latest Videos
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला
