Aurangabad | पुरात अडकलेल्या तान्ह्या बाळासहित 12 नागरिकांची सुटका
औरंगाबादेत अथक प्रयत्नानंतर पुरात अडकलेल्या तान्ह्या बाळासहित 12 नागरिकांना अखेर बाहेर काढण्यात यश आलं आहे. गंगापूर तालुक्यातील शिरजगाव शिवना नदीच्या पाण्यात हे नागरिक अडकले होते. कोबापूर गावाच्या शेत वस्तीवरील नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
औरंगाबादेत अथक प्रयत्नानंतर पुरात अडकलेल्या तान्ह्या बाळासहित 12 नागरिकांना अखेर बाहेर काढण्यात यश आलं आहे. गंगापूर तालुक्यातील शिरजगाव शिवना नदीच्या पाण्यात हे नागरिक अडकले होते. कोबापूर गावाच्या शेत वस्तीवरील नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पुराच्या पाण्यात लहान मोठ्यांसाहित 12 जण अडकले होते.रात्री उशिरापर्यंत हे बचाव कार्य चालू होते. औरंगाबादेत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या जनजीवन विस्कळीत झालेले आहे.
Latest Videos
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!

