AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | पुरात अडकलेल्या तान्ह्या बाळासहित 12 नागरिकांची सुटका

Aurangabad | पुरात अडकलेल्या तान्ह्या बाळासहित 12 नागरिकांची सुटका

| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 10:16 AM
Share

औरंगाबादेत अथक प्रयत्नानंतर पुरात अडकलेल्या तान्ह्या बाळासहित 12 नागरिकांना अखेर बाहेर काढण्यात यश आलं आहे. गंगापूर तालुक्यातील शिरजगाव शिवना नदीच्या पाण्यात हे नागरिक अडकले होते. कोबापूर गावाच्या शेत वस्तीवरील नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. 

औरंगाबादेत अथक प्रयत्नानंतर पुरात अडकलेल्या तान्ह्या बाळासहित 12 नागरिकांना अखेर बाहेर काढण्यात यश आलं आहे. गंगापूर तालुक्यातील शिरजगाव शिवना नदीच्या पाण्यात हे नागरिक अडकले होते. कोबापूर गावाच्या शेत वस्तीवरील नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पुराच्या पाण्यात लहान मोठ्यांसाहित 12 जण अडकले होते.रात्री उशिरापर्यंत हे बचाव कार्य चालू होते. औरंगाबादेत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या जनजीवन विस्कळीत झालेले आहे.