पावसात भिजले म्हणून सत्ता आली मग आता जनतेचा घाम का काढता?, बोंडेंचा पवारांना टोला
भाजपा नेते अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते एका सभेमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार साहेब म्हणतात मी पावसात भिजलो म्हणून सत्ता आली. ते पवासात भिजले म्हणून सत्ता आणि मात्र ते आता जनतेचा घाम काढत असल्याचा टोला अनिल बोंडे यांनी पवारांना लगावला आहे.
भाजपा नेते अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते एका सभेमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार साहेब म्हणतात मी पावसात भिजलो म्हणून सत्ता आली. ते पवासात भिजले म्हणून सत्ता आणि मात्र ते आता जनतेचा घाम काढत असल्याचा टोला अनिल बोंडे यांनी पवारांना लगावला आहे. तसेच त्यांनी त्याचवेळी उपस्थित जनतेला देखील हाच प्रश्न विचारला.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

