Ashish Shelar | ‘वि.परिषद निवडणुकीत मविआचा पराभव अटळ’
बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधताना आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीचा पराभव अटळ असल्याचे म्हटले आहे. तसेच नाना पटोलेंवरही टीका केली आहे.
मुंबई : विधान परिषद निवडणुकीवरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. भाजपने गुरुवारी संध्याकाळी विधान परिषदेसाठी संध्याकाळीही बैठक घेतली होती. या बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधताना आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीचा पराभव अटळ असल्याचे म्हटले आहे. तसेच नाना पटोलेंवरही टीका केली आहे.
Latest Videos
Latest News