‘यांना कानाखाली नाही मारायची मग काय पुजा करायची ?’; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणे आक्रमक

बुधवारी मुंबईमध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला. मात्र त्यांच्या एका वक्तव्यावरून नितेश राणेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

'यांना कानाखाली नाही मारायची मग काय पुजा करायची ?'; उद्धव ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर नितेश राणे आक्रमक
| Updated on: Sep 22, 2022 | 8:26 AM

मुंबई :  बुधवारी मुंबईमध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली. मात्र यावेळी बोलत असताना त्यांनी एक मे शिवजयंती असा उल्लेख केला होता. यावरून भाजप नेते नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंचा हा व्हिडीओ पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. यांना कानाखाली नाही मारायची मग काय यांची पुजा करायची? असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे.  तर दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधाला आहे. बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत यांची खुर्ची खाली होती. यावरून संदीप देशपांडे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ‘उद्या तुमचीही खुर्ची खाली असेल तयारी ठेवा’ असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

 

 

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.