Jaykumar Gore | सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय, भाजप आमदार जयकुमार गोरे यांची टीका
सरकारमधील अनेक आमदार नाराज आहेत. सरकारची निर्मिती मुळात विश्वासघाताने झालीय, अशी टीका भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी केली आहे. (BJP mla jaykumar gore target on government about session)
पुणे : सरकार स्थापन झाल्यापासून अधिवेशनापासून पळ काढतंय. सरकारला आपल्याच सहकारी पक्षावर विश्वास नाही, सरकारला धोका वाटतोय. अध्यक्ष निवडणुकीमध्ये सरकार टिकेल का ? हा विश्वास नाही. अध्यक्ष निवडणुकीत सरकार पडेल अशी तिन्ही पक्षांना भीती वाटते. प्रताप सरनाईकांसारखे मत असणारे अनेक आमदार आहेत, जे आमच्याकडे खाजगीमध्ये बोलतायत. सरकारमधील अनेक आमदार नाराज आहेत. सरकारची निर्मिती मुळात विश्वासघाताने झालीय, अशी टीका भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी केली आहे.
Follow Us
Latest Videos
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
