अपघातात कारमधील एकाचा मृत्यू,5 जण जखमी

ही घटना मध्यरात्री घडल्याने नेमका अपघात कशामुळे झाला याचं कारण स्पष्ट झालेलं नाही. लोकनगरी बायपास रस्त्यावर रात्री तीनच्या सुमारास अपघात झाला आहे.

अपघातात कारमधील एकाचा मृत्यू,5 जण जखमी
| Updated on: May 25, 2022 | 11:38 AM

अंबरनाथ – अंबरनाथमध्ये (Ambernath) मध्यरात्री कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना मध्यरात्री घडल्याने नेमका अपघात कशामुळे झाला याचं कारण स्पष्ट झालेलं नाही. लोकनगरी बायपास रस्त्यावर रात्री तीनच्या सुमारास अपघात झाला आहे. एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर पाचजण गंभीर जखमी आहेत. त्यापैकी एकाला गंभीर जखमा झाल्या असल्याने उपचारासाठी मुंबईत  (Mumbai) आणण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Follow us
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.