शेतकऱ्यांशी बोलायला वेळ नाही, मग सिनेमा बघायला कसा वेळ मिळतो? काश्मीर फाईल्सवरुन नाना पटोलेंची मोदींवर टीका
"नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. ते चित्रपट पहात असतील, तर तो एक वेगळा विषय आहे. देशाच्या जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत"
मुंबई: “नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. ते चित्रपट पहात असतील, तर तो एक वेगळा विषय आहे. देशाच्या जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांशी बोलायला मोदींना वेळ नाही, मग सिनेमा बघायला कसा वेळ मिळतो?” अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
Published on: Mar 15, 2022 07:09 PM
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

