शेतकऱ्यांशी बोलायला वेळ नाही, मग सिनेमा बघायला कसा वेळ मिळतो? काश्मीर फाईल्सवरुन नाना पटोलेंची मोदींवर टीका
"नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. ते चित्रपट पहात असतील, तर तो एक वेगळा विषय आहे. देशाच्या जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत"
मुंबई: “नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. ते चित्रपट पहात असतील, तर तो एक वेगळा विषय आहे. देशाच्या जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांशी बोलायला मोदींना वेळ नाही, मग सिनेमा बघायला कसा वेळ मिळतो?” अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
Published on: Mar 15, 2022 07:09 PM
Follow Us
Latest Videos
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम

