शेतकऱ्यांशी बोलायला वेळ नाही, मग सिनेमा बघायला कसा वेळ मिळतो? काश्मीर फाईल्सवरुन नाना पटोलेंची मोदींवर टीका
"नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. ते चित्रपट पहात असतील, तर तो एक वेगळा विषय आहे. देशाच्या जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत"
मुंबई: “नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. ते चित्रपट पहात असतील, तर तो एक वेगळा विषय आहे. देशाच्या जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांशी बोलायला मोदींना वेळ नाही, मग सिनेमा बघायला कसा वेळ मिळतो?” अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
Published on: Mar 15, 2022 07:09 PM
Latest Videos
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट

