पालघरमध्ये सलग सहाव्या दिवशी पाऊस सुरूच, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान
गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी वाढला. त्यामुळे राज्यातील काही भागांसह मुंबई, ठाणे, पालघरमध्ये जनजीवन विस्कळीत झालं.
गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी वाढला. त्यामुळे राज्यातील काही भागांसह मुंबई, ठाणे, पालघरमध्ये जनजीवन विस्कळीत झालं. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाने दाणादाण उडवली. वैतरणा आणि पिंजाळ नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पावसामुळे मनोर- वाडा तसंच वाडा- भिवंडी रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पावसामुळे शेतकऱ्यांचंही प्रचंड नुकसान झालं आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
Published on: Jul 14, 2022 01:13 PM
Follow Us
Latest Videos
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार

