Special Report | रेमडेसिव्हीरवरुन राजकारण तापलं, राज्याचे केंद्रावर गंभीर आरोप
Special Report | रेमडेसिव्हीरवरुन राजकारण तापलं, राज्याचे केंद्रावर गंभीर आरोप
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. रोज हजारो नवे रुग्ण आढळत आहे. सध्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. याच कारणावरुन राज्य सरकारने केंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर पाहा स्पेशल रिपोर्ट…
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
