Special Report | रेमडेसिव्हीरवरुन राजकारण तापलं, राज्याचे केंद्रावर गंभीर आरोप
Special Report | रेमडेसिव्हीरवरुन राजकारण तापलं, राज्याचे केंद्रावर गंभीर आरोप
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. रोज हजारो नवे रुग्ण आढळत आहे. सध्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. याच कारणावरुन राज्य सरकारने केंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर पाहा स्पेशल रिपोर्ट…
Latest Videos
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान
