राज्यातील मिंधे सरकार दिल्लीचे वेठबिगार; ‘सामना’मधून पुन्हा एकनाथ शिंदेंवर टीकेचे बाण

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. ठाणे-पालघरमधील वेठबिगारीच्या प्रश्नावरून सामनातून शिंदे, फडणवीस सरकारवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत.

राज्यातील मिंधे सरकार दिल्लीचे वेठबिगार; 'सामना'मधून पुन्हा एकनाथ शिंदेंवर टीकेचे बाण
| Updated on: Sep 24, 2022 | 8:27 AM

मुंबई  : शिवसेनेचे (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या सामनामधून पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. ठाणे-पालघरमधील वेठबिगारीच्या प्रश्नावरून सामनातून शिंदे, फडणवीस सरकारवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. ठाणे -पालघरमधील (Palghar) वेठबिगारीचा प्रश्न समोर आला आहे. सर्वाधिक वेठबिगारी ही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आहे. मात्र आपले मुख्यमंत्री दिल्लीत विकासाचे नव्हे तर स्वत:चे बेकायदा सरकार वाचविण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी मुजरे झाडत असल्याचा घणाघात सामनामधून करण्यात आला आहे. पुढे सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे की, राज्यातील मिंधे सरकार हे दिल्लीचे वेठबिगार बनले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आदिवसी, गरीबांच्या वेठबिगारीचे दु:ख त्यांना काय समजणार? त्यांनी राज्याला दिल्लीचे वेठबिगार करण्याचे कंत्राट घेतले आहे, हे स्पष्टच दिसते. अशी टीका सामनाच्या संपादकीयमधून करण्यात आली आहे.

Follow us
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.