AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | मुंबई, ठाण्यात कोरोना निर्बंधावर आपात्कालीन विभाग निर्णय घेणार

Mumbai | मुंबई, ठाण्यात कोरोना निर्बंधावर आपात्कालीन विभाग निर्णय घेणार

| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 9:00 PM
Share

राज्य सरकारने कोरोना नियम शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत.

मुंबई : राज्य सरकारने कोरोना नियम शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. तर इतर 11 जिल्ह्यांत तिसऱ्या लेव्हलचे नियम लागू असतील. यामध्ये मुंबई आणि ठाणे येथील कोरोना निर्बंधांचा निर्णय आपत्कालीन विभाग घेणार आहे. येथील लोकसंख्येची घनता आणि कोरोनाच संभाव्य प्रसार लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.