उष्णता कमी झाल्याने विजेच्या मागणीत घट
राज्यातील अनेक भागात सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे उष्णतेत घट झाली असून, विजेची मागणी देखील कमी झाली आहे.
मान्सून उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. राज्यातील अनेक भागात सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसामुळे हवेत गारठा निर्माण होऊन उष्णता कमी झाली आहे. उष्णता कमी झाल्याने विजेची मागणी देखील घसरल्याचे समोर आले आहे. विजेची मागणी 19 हजार मेगावॅटच्या खाली घसरली आहे.
Published on: May 23, 2022 09:56 AM
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

