Special Report | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा मोठा फटका बसला आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा मोठा फटका बसला आहे. महापुराच्या भीषण संकटाला एक आठवडा उलटून गेला तरी राज्य सरकारला ठोस आर्थिक पॅकेजची घोषणा करता आलेली नाही. त्यामुळेच पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरले आहेत. फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तातडीची मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
Follow Us
Latest Videos
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?

