राज्य सरकार नुकसानग्रस्तांना मदत करेल, फडणवीसांनीही केंद्राला पत्र लिहावं – रोहित पवार
राज्य सरकार नुकसानग्रस्तांना मदत करेल, फडणवीसांनीही केंद्राला पत्र लिहावं - रोहित पवार
तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या लोकांना राज्य सरकार मदत करेलच. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्राला पत्र लिहून महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली.
Follow Us
Latest Videos
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
