राज्य सरकार नुकसानग्रस्तांना मदत करेल, फडणवीसांनीही केंद्राला पत्र लिहावं – रोहित पवार
राज्य सरकार नुकसानग्रस्तांना मदत करेल, फडणवीसांनीही केंद्राला पत्र लिहावं - रोहित पवार
तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या लोकांना राज्य सरकार मदत करेलच. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्राला पत्र लिहून महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली.
Follow Us
Latest Videos
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....