Devendra Fadnavis | जळगावात फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका, एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगावमध्ये दौरा करत केळीच्या बागांची झालेली नुकसान पाहणी केली. यावेळी त्यांनी केळीच्या बनगांचे 100 टक्के नुकसान झाल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. तसेच सरकारने सरसकट नुकसानभरपाई दिली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Follow Us
Latest Videos
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...