गांधीजींचे विचार कधीच मरणार नाहीत- भाई जगताप
"गांधीजींच मार्गदर्शन या देशाला आणखी10-15 वर्ष मिळालं असतं, तर देशाला वेगळ्या उंचीवर जगाने पाहिलं असतं. ज्यांनी गांधींना मारलं, त्यांच्या विचारांच उदात्तीकरण सध्या सुरु आहे"
मुंबई: “गांधीजींच मार्गदर्शन या देशाला आणखी10-15 वर्ष मिळालं असतं, तर देशाला वेगळ्या उंचीवर जगाने पाहिलं असतं. ज्यांनी गांधींना मारलं, त्यांच्या विचारांच उदात्तीकरण सध्या सुरु आहे आणि हे आव्हान देशासमोर फार मोठं आहे” असे काँग्रेस नेते भाई जगताप म्हणाले.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

