गांधीजींचे विचार कधीच मरणार नाहीत- भाई जगताप
"गांधीजींच मार्गदर्शन या देशाला आणखी10-15 वर्ष मिळालं असतं, तर देशाला वेगळ्या उंचीवर जगाने पाहिलं असतं. ज्यांनी गांधींना मारलं, त्यांच्या विचारांच उदात्तीकरण सध्या सुरु आहे"
मुंबई: “गांधीजींच मार्गदर्शन या देशाला आणखी10-15 वर्ष मिळालं असतं, तर देशाला वेगळ्या उंचीवर जगाने पाहिलं असतं. ज्यांनी गांधींना मारलं, त्यांच्या विचारांच उदात्तीकरण सध्या सुरु आहे आणि हे आव्हान देशासमोर फार मोठं आहे” असे काँग्रेस नेते भाई जगताप म्हणाले.
Follow Us
Latest Videos
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका

