गांधीजींचे विचार कधीच मरणार नाहीत- भाई जगताप
"गांधीजींच मार्गदर्शन या देशाला आणखी10-15 वर्ष मिळालं असतं, तर देशाला वेगळ्या उंचीवर जगाने पाहिलं असतं. ज्यांनी गांधींना मारलं, त्यांच्या विचारांच उदात्तीकरण सध्या सुरु आहे"
मुंबई: “गांधीजींच मार्गदर्शन या देशाला आणखी10-15 वर्ष मिळालं असतं, तर देशाला वेगळ्या उंचीवर जगाने पाहिलं असतं. ज्यांनी गांधींना मारलं, त्यांच्या विचारांच उदात्तीकरण सध्या सुरु आहे आणि हे आव्हान देशासमोर फार मोठं आहे” असे काँग्रेस नेते भाई जगताप म्हणाले.
Follow Us
Latest Videos
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन

