Grampanchayat Election : 51 तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलं! 18 सप्टेंबरला मतदान, 19 सप्टेंबरला निकाल

Maharashtra gram panchayat Elections 2022 : पावसाचं प्रमाण कमी असलेल्या 51 तालुक्यातील 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे.

Grampanchayat Election : 51 तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलं! 18 सप्टेंबरला मतदान, 19 सप्टेंबरला निकाल
| Updated on: Aug 13, 2022 | 6:29 AM

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुका (Election 2022) जाहीर झाल्या आहेत. 18 सप्टेंबरला ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. तर 19 सप्टेंबरला मतमोजरी होईल. एकूण 51 तालुक्यांमधील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्या पदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांचा (Gram Panchayat Election) कार्यक्रम जाहीर करण्यात आहे. दरम्यान, या निवडणुका जाहीर होताच आचार संहिताही लागू करण्यात आलीय. सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court Orders) दिलेल्या निर्देशांनुसार पावसाचं प्रमाण कमी असलेल्या 51 तालुक्यातील 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. या निवडणुकीत ग्रामस्थच आपला सरपंच निवडणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
18 ऑगस्ट रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होईल
24 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत अर्ज दाखल होणार
2 सप्टेंबरला अर्जांची छाननी
6 सप्टेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
18 सप्टेंबर – मतदान
19 सप्टेंबर – मतमोजणी,निकाल

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.