Aurangabad Rain | 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची एन्ट्री
तब्बल 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची एन्ट्री झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस बसरतोय. रात्रभर मुसळधार पावसाने औरंगाबाद जिल्ह्याला झोडपून काढलं आहे. पैठण, वैजापूर, गंगापूर या तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. अनेक नदी नाल्यांना जोरदार पूर आला आहे.
तब्बल 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची एन्ट्री झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस बसरतोय. रात्रभर मुसळधार पावसाने औरंगाबाद जिल्ह्याला झोडपून काढलं आहे. पैठण, वैजापूर, गंगापूर या तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. अनेक नदी नाल्यांना जोरदार पूर आला आहे.
Follow Us
Latest Videos
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...

