AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Rain | 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची एन्ट्री

Aurangabad Rain | 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची एन्ट्री

| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Aug 17, 2021 | 10:34 AM
Share

तब्बल 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची एन्ट्री झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस बसरतोय. रात्रभर मुसळधार पावसाने औरंगाबाद जिल्ह्याला झोडपून काढलं आहे. पैठण, वैजापूर, गंगापूर या तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. अनेक नदी नाल्यांना जोरदार पूर आला आहे.

तब्बल 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची एन्ट्री झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस बसरतोय. रात्रभर मुसळधार पावसाने औरंगाबाद जिल्ह्याला झोडपून काढलं आहे. पैठण, वैजापूर, गंगापूर या तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. अनेक नदी नाल्यांना जोरदार पूर आला आहे.

Follow Us