Mumbai Rain | मुसळधार पावसानं मुंबईकर हैराण, घरी जाताना तारांबळ
मुंबईकर सध्या ठिकठिकाणी बसची वाट पाहात उभे असलेले पाहायला मिळत आहेत. जागोजागी ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली आहे.
मुंबई : मुंबईमध्ये आज दिवसभर पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना घरी जाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबईकर सध्या ठिकठिकाणी बसची वाट पाहात उभे असलेले पाहायला मिळत आहेत. जागोजागी ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली आहे.
Follow Us
Latest Videos
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर

