Mumbai Rain | मुसळधार पावसानं मुंबईकर हैराण, घरी जाताना तारांबळ
मुंबईकर सध्या ठिकठिकाणी बसची वाट पाहात उभे असलेले पाहायला मिळत आहेत. जागोजागी ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली आहे.
मुंबई : मुंबईमध्ये आज दिवसभर पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना घरी जाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबईकर सध्या ठिकठिकाणी बसची वाट पाहात उभे असलेले पाहायला मिळत आहेत. जागोजागी ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली आहे.
Follow Us
Latest Videos
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन

