अमरावतीमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस
अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी वादळीवाऱ्यासह जिल्ह्यात गारपीट झाली. या पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे.
अमरावती : जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी वादळीवाऱ्यासह जिल्ह्यात गारपीट झाली. या पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे. ऐन काढणीसाठी आलेल्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गेल्या वर्षभर राज्यात पाऊस पडत असून, खरीप हंगाममध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. तर आता अवकाळी पावसामुळे हातचे पिक गेले आहे. शेतकऱ्यांकडून नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
Follow Us
Latest Videos
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?

