पती-पत्नींची 32 वर्षानंतर भेट

एवढ्या कालखंडात शेषराव काळेंचा कुठेचा शोध लागला नसल्याने त्यांची आम्ही आशाच सोडली होती असंही त्यांचे कुंटुंबीय सांगतात. आता ते बत्तीस वर्षानंतर घरी आल्यानंतर मात्र त्यांच्या सगळ्या नातेवाईकांनी त्यांचा सत्कार केला आहे

पती-पत्नींची 32 वर्षानंतर भेट
| Updated on: Jul 29, 2022 | 8:54 PM

अमरावतीत 32 वर्षानंतर पती-पत्नीची भेट झाली बत्तीस वर्षापूर्वी पतीच्या मेंदूवर परिणाम झाल्याने घर नवऱ्याने घर सोडल होते. ज्यांनी घर सोडले त्यांचे नाव शेषराव काळे होते, त्यांनी घर सोडल्यानंतर घरच्यानी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र मिळाले नाहीत. त्यावेळी त्यांना लग्न झाल्यानंतर दोन मुली झाल्या मात्र मुलींचा सांभाळ करण्यासाठी शेषराव काळेंची पत्नीने आपल्या आईच्या घरी राहून दोन मुलींना वाढवले आणि सासरी येऊन त्या दोन मुलींची लग्नही केली. या एवढ्या कालखंडात शेषराव काळेंचा कुठेचा शोध लागला नसल्याने त्यांची आम्ही आशाच सोडली होती असंही त्यांचे कुंटुंबीय सांगतात. आता ते बत्तीस वर्षानंतर घरी आल्यानंतर मात्र त्यांच्या सगळ्या नातेवाईकांनी त्यांचा सत्कार केला आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.