Sharad Pawar : मी सत्तेची कोणतीही जबाबदारी घेणार नाही, शरद पवार यांचं मोठं विधान

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास शरद पवार यांचं मोठा वाटा होता. त्यामुळे आता शिवसेना फुटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर तीन पक्षांच्या आघाडीचं काय होणार, असंही प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे शरद पवारांनी केलेलं वक्तव्य महत्त्वूर्ण आहे. 

Sharad Pawar : मी सत्तेची कोणतीही जबाबदारी घेणार नाही, शरद पवार यांचं मोठं विधान
| Updated on: Aug 30, 2022 | 12:15 PM

मुंबई : मी सत्तेची कोणतीही जबाबदारी घेणार नाही, असं विधान शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. राज्यातील सध्याच्या घडीच्या राजकीय घडामोडींच्या (Maharashtra Political Crisis) पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वाचं मानलं जातं आहे. मी देखील 82व्या वर्षी पंतप्रधान (PM) होण्याचा कित्ता गिरवणार नाही, असंही ते म्हणाले. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का, याबाबतची चाचपणी सुरु असल्याचं ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्यांचा राजकीय अर्थ काढला गेला नाही, तरच नवल! महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास शरद पवार यांचं मोठा वाटा होता. त्यामुळे आता शिवसेना फुटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर तीन पक्षांच्या आघाडीचं काय होणार, असंही प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे शरद पवारांनी केलेलं वक्तव्य महत्त्वूर्ण आहे. पाहा शरद पवार यांनी केलेलं नेमकं विधान काय होतं?

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.