शहाजीबापू पाटील पुढच्या दोन वर्षात घरी बसणार- भास्कर जाधव
"तुम्ही लोकांनी शहाजी बापू पाटलांना मोठ करुन ठेवलय. त्यांच काय ते एक वाक्य, ते निष्ठेच वाक्य आहे का? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.
मुंबई: “तुम्ही लोकांनी शहाजी बापू पाटलांना मोठ करुन ठेवलय. त्यांच काय ते एक वाक्य, ते निष्ठेच वाक्य आहे का? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला. त्यांना स्टार लागला का? त्यांना माहितीय त्यांनी विश्वासघात केलाय. सहावेळा निवडणूक लढून निवडून येऊ शकलो नाही. शिवसेना चिन्हा मागे असल्यामुळे ते निवडून आले” असं आमदार भास्कर जाधव म्हणाले.
Published on: Sep 12, 2022 01:25 PM
Follow Us
Latest Videos
येऊन माफी मागा... ओमराजेंना आवाहन; नेत्याच्या मुलाची पोस्ट व्हायरल
षटकार मारला, 6 जण खऱ्या शिवसेनेत आले; ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी
प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान...
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच

