शहाजीबापू पाटील पुढच्या दोन वर्षात घरी बसणार- भास्कर जाधव
"तुम्ही लोकांनी शहाजी बापू पाटलांना मोठ करुन ठेवलय. त्यांच काय ते एक वाक्य, ते निष्ठेच वाक्य आहे का? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.
मुंबई: “तुम्ही लोकांनी शहाजी बापू पाटलांना मोठ करुन ठेवलय. त्यांच काय ते एक वाक्य, ते निष्ठेच वाक्य आहे का? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला. त्यांना स्टार लागला का? त्यांना माहितीय त्यांनी विश्वासघात केलाय. सहावेळा निवडणूक लढून निवडून येऊ शकलो नाही. शिवसेना चिन्हा मागे असल्यामुळे ते निवडून आले” असं आमदार भास्कर जाधव म्हणाले.
Published on: Sep 12, 2022 01:25 PM
Follow Us
Latest Videos
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार...
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर...

